Maharashtra Heatwave: राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू
Maharashtra Heatstroke: राज्यात तापमानात सतत वाढ होत असून गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. उपराजधानीत उष्मघाताने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. विशेष…