अमरावती होणार आयटी हब, आयटी पार्कसाठी जागेचा शोध सुरु, पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
शैलेश धुंदी, अमरावती: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे २५ हजारांवर विद्यार्थी इंजिनीअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडतात. स्थानिक पातळीवर रोजगाराची सोय नसल्याने हे सारे पुण्या-मुंबईला धाव घेतात.…