Marathwada Water Crisis: शंभरपेक्षा अधिक टँकर; मराठवाड्यातील पाणीटंचाईचे एप्रिलमधील चित्र चिंताजनक
Marathwada Water Crisis: मराठवाड्यात तीन जिल्ह्यातील तहानलेले ७७ गावे व १६ वाड्यांना मिळून १२७ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु असून उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता पुढील काळात टँकरच्या संख्येत भर पडले,…
चिंताजनक! १० दिवसांत राज्याचा पाणीसाठा निम्म्यावर, तुमच्या भागातील धरणात किती पाणी? जाणून घ्या
मुंबई : राज्याच्या पाणीसाठ्यात अवघ्या १० दिवसांत तीन टक्क्यांनी घट झाली आहे. धरणांमध्ये सध्या केवळ ५८.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. इथे मोठ्या, मध्यम…