तलाव घेणार मोकळा श्वास; पाण्याची गुणवत्ता, जैवविविधता टिकवण्यासाठी वसई-विरार महापालिकेचा निर्णय
Vasai Virar News: तलावांतील पाण्याची पातळी वाढवून त्याची गुणवत्ता आणि जैवविविधता टिकवण्यासाठी पालिकेने या तलावांचे नैसर्गिक संवर्धन करण्याचे ठरवले आहे. यासाठी प्राथमिक तत्त्वावर आठ आणि इतर तलावांचे काम हाती घेण्यात…
मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमतावाढ; नायडू, विठ्ठलवाडीसाठी १०० कोटींचे अनुदान
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यात मुळा-मुठा नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी नव्याने ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे निर्माण केली जात असतानाच, आता अस्तित्वातील सहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवण्यासही मान्यता मिळाली…