Maharashtra Water Crisis: राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दोन हजारांवर गावे, वाड्यांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरु
Edited byकिशोरी तेलकर | Authored by पंकज मोहरीर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 4 May 2025, 2:37 pm Maharashtra Water Crisis: यंदाचा उन्हाळा चांगलाच तापदायक ठरला आहे. उन्हाच्या झळा तीव्र…
राज्यात ६४ टक्केच पाणीसाठा, पुण्यासह प्रमुख शहरांवर पाणी कपातीची टांगती तलवार
पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिके वाया गेली राज्यात यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने मोठी ओढ दिली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने धरणे भरण्यास मदत झाली. पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील बहुतांश…