Ratnagiri News: ‘सकाळी आमच्याबरोबर आणि रात्री…’; महायुतीची घोषणा करताना उदय सामंतांनी केलेलं विधान चर्चेत
Uday Samant: रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची घोषणा झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी केलेले…
उदय सामंतांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले, नेमकं काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Mar 2025, 8:25 pm शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम…