Devendra Fadnavis: साडेबारा हजार पदे भरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश
मुंबई : गडचिरोलीमधील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहातील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याच्या घटनेपाठोपाठ राज्यभरातील अनेक आश्रमशाळा व वसतिगृहांतील समस्या समोर आल्याची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची…