निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….
चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होत आहे. खरंतर, या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राचा काही एक संबंध नाही. तरीही या निवडणुकीने महाराष्ट्रातील तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे.…