कांद्यानंतर केंद्र सरकार कशाबद्दल वेगळा निर्णय घेणार, शरद पवारांनी शेतकऱ्यांना सतर्क केलं
पुणे : तत्कालीन केंद्रातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांसमोर असणारे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी हितासाठी ७६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता, असं शरद पवार म्हणाले.सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांचे…