• Fri. Jun 19th, 2026

    soybeans died paper

    • Home
    • सोयाबीनचा मृत्यू झाला! नंतरच्या विधीसाठी…; शेतकऱ्याने छापलेल्या पत्रिकांची राज्यात चर्चा

    सोयाबीनचा मृत्यू झाला! नंतरच्या विधीसाठी…; शेतकऱ्याने छापलेल्या पत्रिकांची राज्यात चर्चा

    यवतमाळ: गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे पिकाची अवस्था चिंताजनक झाली आहे. यातून शेतीचे उत्पन्न घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड झाली…

    You missed