भय इथले संपत नाही! मरणाआधीच उपचारासाठी निघते तिरडी; आजारी महिलेला खांद्यावरून नेण्याची वेळ
सातारा: सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनचा शिक्का बसलेले आणि जावली तालुक्यातील शेवटच्या टोकावरच दुर्गम देऊर (गुढीची मळ). आजही गावातील नागरिकांच्या समस्या ६० वर्षांपासून जैसे थे’च आहेत. गंभीर आजारी पडलेल्यांना दवाखान्यात…