वर्ध्याच्या रामनगरात झाला होता पाहुणचार; ज्येष्ठ लेखिका मृणालिनी केळकर यांनी जागवल्या सीमा देव यांच्या आठवणी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सीमा देव यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न आमच्या शेजारी राहणारे दिग्दर्शक राजदत्त यांच्याशी जुळले होते. नेमका तेव्हाच ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकाचा प्रयोग वर्ध्यात होता.…