Ahilyanagar News : सणासुदीच्या काळात अहिल्यानगर अशांत? बदलत्या राजकारणाचा बाजारपेठेवर परिणाम होण्याची भीती
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीनंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अहिल्यानगरमधील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे चर्चेत आहेत. आमदार जगताप यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे…
मराठा आरक्षण मुद्यावरून राज्यात नेत्यांना गावबंदी, मात्र नगरमध्ये वेगळंच चित्र, नेमकं काय घडलं?
अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा देत उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातून राजकारण्यांना गावबंदीचे निर्णय झाले आहेत. नेत्यांच्या गाड्या अडविणे,…