मुंबई ते शिर्डी प्रवासात दीड तास वाचणार, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
मुंबई : समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या व पुढील टप्प्याचे सोमवारी उद्घाटन झाल्याने आता मुंबईहून शिर्डीला पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ वाचणार आहे. इगतपुरी ते भरवीर खुर्द या समृद्धी महामार्गाच्या सध्याच्या टप्प्यापर्यंतच्या २०…