अतिवृष्टीचा फटका, पैठणमध्ये तब्बल 8000 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं, गावच्या गावं केली रिकामी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 8 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. यामुळे प्रशासनाला नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. (फोटो– महाराष्ट्र…