विलासरावांवर टीका केली नाही, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : रवींद्र चव्हाण
Maharashtra Times•6 Jan 2026, 1:11 pm महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे विधान केले.रवींद्र चव्हाणांच्या…