• Sun. Jun 7th, 2026

    विलासरावांवर टीका केली नाही, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : रवींद्र चव्हाण

    विलासरावांवर टीका केली नाही, भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो :  रवींद्र चव्हाण

    Maharashtra Times

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे विधान केले.रवींद्र चव्हाणांच्या या विधानानंतर विलासराव देशमुखांच्या मुलांनी निषेध व्यक्त केला.विलासरावांवर कोणतीही टीका केली नाही असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed