बसचा टायर गरम होऊन अचानक आग, त्या दोघांच्या प्रसंगावधानामुळे वाचले २१ प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं?
रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने पेट घेतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. हा सगळा अनर्थ बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे नाही तर बसमधून प्रवास करत असलेल्या एका युवकाच्या प्रसंगावधानामुळे…