फडणवीसांनी वाद मिटवला पण रामभाऊंची पुन्हा टस्सल, म्हणाले-श्रेष्ठींनी सांगितले म्हणून…
अहमदनगर: ‘पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संदर्भात वस्तुस्थिती मी पक्षश्रेष्ठींना सांगितली होती. त्यावर विखे पाटलांकडून काही प्रत्युत्तर आले नाही. म्हणजेच मी केलेला दावा खरा होता. परंतु श्रेष्ठींनी मला सांगितल्याने मी…