पालघरमध्ये भटक्या श्वानांची दहशत, तब्बल २२ हजार जणांवर हल्ले, निर्बीजीकरण बंद असल्याने उपद्रव वाढला
म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान भटक्या कुत्र्यांनी २२ हजार ७३२ लोकांवर हल्ले करून त्यांना जखमी…