निवडणूक आयोग मनमानी; मोर्चे काढा, ‘वंचित’चे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक विधान
म. टा. वृत्तसेवा, अमरावती : निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. आमदार व खासदार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या ठिकाणी निवडणूक घेण्याची गरज असते. नियमानुसार अशाप्रकारे निवडणुका घेतल्या जात नसतील तर…