काहीही केलं तरी भाजप यशस्वी होणार नाही, चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकरांची टीका
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘निवडणूक जशा जवळ येतात तसे राजकारण घडत राहील. भाजपने या नेत्याला घ्या, त्या नेत्याला घ्या…, हा पक्ष फोडा, तो पक्ष फोडा… असे कितीही प्रयत्न केले तरी…