• Fri. Jun 19th, 2026

    palghar rain update

    • Home
    • मृत्यूनंतर ही यातना संपेनात! नदी किनारी अंत्यसंस्कारासाठी रचली चिता; अग्नी देताच पुराच्या प्रवाहात…

    मृत्यूनंतर ही यातना संपेनात! नदी किनारी अंत्यसंस्कारासाठी रचली चिता; अग्नी देताच पुराच्या प्रवाहात…

    पालघर: चितेवर अंत्यसंस्कारासाठी रचलेला मृतदेह पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील आवंढाणी गावात घडली आहे. गावातील पाड्यात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर नदी किनारी भर पावसात अंत्यसंस्कारासाठी चिता रचण्यात आली…

    You missed