पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत, राज्य मंंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांचा मोठा निर्णय
CM Devendra Fadnavis Govt: राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने पीडित कुटुंबांना आधार मिळणार आहे. या…