मोसंबी फळबागांना दुष्काळाची झळ, पाणी नसल्यामुळे बागा धोक्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कमी पर्जन्यमान आणि पाणीसाठा नसल्यामुळे मराठवाड्यातील मोसंबीच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत. सध्या फळबागांसाठी पाणीटंचाई जाणवत आहे. डिसेंबरनंतर टंचाई वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जायकवाडी…