आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : बेमोसमी पाऊस आला आणि होते नव्हते ते घेऊन गेला. अशा परिस्थितीत निसर्गाने गांजलेला शेतकरी हताश झाला आहे. लोक्रपतिनिधी आणि पुढारी आवणांमध्ये उतरून भिजलेल्या भाताच्या पेंढ्या…