मविआतील तिढा कायम, काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चार जागांवरुन रस्सीखेच, कोणाचं पारडं जड?
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ४४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर, चार जागांवर अजूनही…
राजकारण: शिवसेना गड राखणार की नवीन पक्ष आपलं नाव कोरणार? धाराशीवचा संभ्रम कायम
धाराशीव: सततचा दुष्काळ पाहणाऱ्या उस्मानाबाद (धाराशीव) लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर जाणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा आणि नंतर सलग शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा गड कायम राहणार की या वेळी…