• Sat. Sep 21st, 2024

mumbai water problem

  • Home
  • मुंबईतील जलवाहिन्या झाल्या जुन्या, नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्या, BMC बांधणार जलबोगदा

मुंबईतील जलवाहिन्या झाल्या जुन्या, नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्या, BMC बांधणार जलबोगदा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतला पाणीपुरवठा करणारे जलवाहिन्यांचे जाळे जुनाट झाले आहे. त्यामुळे जलवाहिन्यांच्या समस्येतून मुंबईकरांना वारंवार पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन, शहराच्या विद्यमान…

मुंबईकरांचे पाणी आटले! अनेक भागांत १ ते २ दिवसांआड पाणी, धरणांमध्ये 'इतके'च पाणी शिल्लक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीमुळे आधीच सुरू असलेली किमान १५ टक्के पाणीकपात आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलाव व धरणांमध्ये ३२ टक्केच शिल्लक असलेला जलसाठा…

You missed