मुंबईतील ४१४ हॉटेलांना नोटीस; वरळी, प्रभादेवी, कुर्ला, भायखळ्यात ‘तंदूर’चा सर्वाधिक वापर
Mumbai News: जानेवारी २०२५ पासून ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४१४ हॉटेलना नोटीस बजावून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरील शेगड्यांचा वापर करण्याचे वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वाधिक ‘तंदूर’चा वापर हा…