तत्वज्ञान सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात; मोहन भागवत यांचे प्रतिपादन
नागपूर: ‘तत्वज्ञान सर्वांकडे आहे. पण ते प्रत्यक्षपणे जगणे आणि ते सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात आहे. त्यामुळे अडलेल्या जगाला पथप्रदर्शन करण्याचे कार्य हे भारताचे कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक…
भारत हा हिंदूंचा देश आहे, शिवरायांनी मुस्लिमांनाही जवळ केले; डॉ. मोहन भागवतांचं वक्तव्य
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘भारत हा हिंदूंचा देश आहे. म्हणूनच येथे मुस्लिमांचाही योग्य सांभाळ केला जातो. जगभरात सगळीकडे भांडणे होत असताना भारतात या मुद्द्यावर भांडणे होती नाहीत. छत्रपती शिवाजी…