सावधान! मिठी नदीच्या पुराचा धोका कायम; दीड हजार कुटुंबांना पावसाची भीती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मिठी नदीच्या महापुराला अठरा वर्षे उलटूनही पुराचा धोका अद्याप कायम आहे. जोरदार पावसात पाणी साठणाऱ्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील दीड हजार कुटुंबांचे स्थलांतर गेल्या अनेक वर्षांपासून…
धारावीत बापाकडून गर्लफ्रेंडसाठी चिमुकल्याची हत्या, पोलिसांच्या प्रश्नांच्या फैरींनी गडबडला अन्…
Dharavi Murder Case | धारावीत एका व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला. यानंतर आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव करत तो पोलिसांसोबत मुलाचा शोध घेत फिरत होता. धारावीत…