Manoj Jarange Patil : ‘तर महाराष्ट्रातला एकही नेता आणि मंत्री फिरु देणार नाही’, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
राज्य सरकारने काढलेल्या जीआरनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अंमलबजावणी नाही झाली तर आपण महाराष्ट्रात एकही नेता आणि मंत्र्याला फिरु देणार नाही, असा मोठा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.…
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला
जालना: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.…