वादळी वारे सुटले, गोठ्यात थांबण्याचा निर्णय चुकला, पत्रे अंगावर पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
परभणी : सायंकाळच्या सुमारास पावसासह वादळी वाऱ्याने अचानक गोठ्यावरची पत्रे उडाले. पत्रे अंगावर पडून त्याखाली चिरडल्यामुळे सहा वर्षांच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील…