अजितदादांचा शिलेदार चांगलाच संतापला, मंत्री-आमदारांना खडे बोल सुनावले, विधानभवनात काय घडलं?
महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या भाषणानं सर्वांच लक्ष वेधलंराज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर शेखर निकम यांनी भाष्य केलं.ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील…
महायुतीला आश्वासनांचा विसर, रोहिणी खडसे गाजर घेऊन आल्या, पुढे काय केलं?
Maharashtra Times•28 Jun 2025, 1:59 pm राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंची पत्रकार परिषद पार पडली. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचं…
राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून; ३ आठवडे चालणार कामकाज, यावेळी कोण असणार टार्गेट?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय शुक्रवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै २०२३ रोजी…