Maharashtra Farmer: शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी? उपाय योजन्याची समाजवादी जनपरिषदेची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी समाजवादी जनपरिषदेने केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय…