वाहतूकदारांना अखेर दिलासा! थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम होणार माफ; राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर
E-Challan: महाराष्ट्रातील वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याच्या परिवहन विभागाने थकीत ई-चलान दंडापैकी 50 टक्के रक्कम माफ करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश चेमटे, मुंंबई…