इतकी वर्षे पालिका झोपली होती का? कल्याण-डोंबिवलीमधील बेकायदा इमारतींचा प्रश्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘इतकी वर्षे कल्याण-डोंबिवली महापालिकेने काय केले? मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती तुम्ही उभ्याच का राहू दिल्या? वेळीच ती बेकायदा बांधकामे रोखली का नाही?…
ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी! १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा बंद, ‘या’ भागांना बसणार फटका
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : उशिराने का होईना अखेर ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी प्रशासनाने १५ दिवसांतून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या…