गोळीबाराच्या घटनेनंतर मनोमिलन नाही, सेना अन् भाजपमध्ये ३६चा आकडा, कल्याणमध्ये महायुतीपुढे पेच
ठाणे: कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथे महायुतीचे मेळावे घेतले. हिललाईन पोलीस स्टेशन मधील गोळीबार प्रकणानंतर भाजप पदाधिकारी यांनी बैठक घेत शिवसेना नेत्याचे फोटो लावणार नाहीत, अशी थेट…