मराठवाडा मुक्ती संग्राम विशेष: कल्हाळी गावातील गढीवर फडकावला होता तिरंगा, ३ दिवस रझाकारांशी कडवी झुंज
नांदेड: मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याच अनुषंगाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मराठवाडा निझाम राजवटीपासून मुक्त करण्यासाठी अनेकांनी कडवी झुंज…