राज्यातील कारागृहात ५०० कोटींचा घोटाळा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा आरोप
Raju Shetti: कारागृहांमध्ये एका वर्षांत रेशन, उपाहारगृह आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्र…