राजकारण: काँग्रेस बालेकिल्ला पुन्हा मिळविणार? प्रतिष्ठा पणाला, पाडवी की गावित, कोण बाजी मारणार?
पंकज काकुळीद, नंदुरबार: लोकसभा आणि विधानसभेत जेव्हा भाजपचे आमदार-खासदार निवडून येतील तेव्हाच दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत येईल, असे भाकीत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी वर्तविले होते. त्याचाच प्रत्यय सन…