हरभऱ्यावर घाटेअळीचे संकट; फुलंब्रीत ढगाळ वातावरणामुळे प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता
Contributed by गणेश जाधव | Authored byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 17 Jan 2025, 3:07 pm Phulambri News: फुलंब्री तालुक्यातील सहा हजार ४४० हेक्टरवर हरभऱ्याचे पीक असून, तालुक्यातील…
हवामान बदलाचा हरभरा पिकाला फटका; बळीराजा अडचणीत, दोन एकर क्षेत्रावर नांगर फिरवला
धुळे: वातावरण बदलाचा परिणाम पिकांवर होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मोठा परिणाम धुळे जिल्ह्यात झालेला पहावयास मिळत असून हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत…