…तर जनसंवाद यात्रा काढण्याची वेळ आली नसती, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
रत्नागिरी: उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा मुख्यमंत्री आहे. जे लोक आता जनसंवाद यात्रा काढत आहेत, पण जर सर्वसामान्य आमदारांजवळ कार्यकर्त्यांजवळ सव्वा ठेवला असता तर…