ड्रायव्हिंग लायसन्सच्या परीक्षेत महत्त्वाचे बदल; आता होणार AI आधारित टेस्ट ट्रॅक
मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवणे आणि रस्ते सुरक्षा वाढीसाठी राज्य सरकारने मानवी हस्तक्षेप कमी करून कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १७ ‘आरटीओ’मध्ये…