पाणीटंचाईनं घेतला ८ वर्षांच्या अंजलीचा बळी, ७० फूट खोल विहिरीत पडली, आई-वडिलांचा टाहो
बुलडाणा : राज्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे आतापर्यंत अनेकांनी आपला जीव गमवला आहे. या पाणीटंचाईमुळे अशीच एक भीषण आणि ताजी घटना समोर आली आहे. पाणीटंचाईमुळे एका आठ वर्षांच्या मुलीचा विहिरीत पडून…