‘एक गुंठाही क्षेत्र पंचनाम्याविना राहणार नाही’, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच दिलासा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा
Ahilyanagar Dattatray Bharane Tour : ‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम शंभर टक्के दिली जाईल. सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुटपुंजी, याबाबत दुमत नाही. पण, मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत योग्य निर्णय…
पडद्यामागे वेगवान घडामोडी, कृषी खात्याचं मंत्रिपद मिळणारच? दत्तात्रय भरणे म्हणाले…
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दोनवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सध्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळात रम्मी…