चंद्रपुरातील वन्यजीवांचा कॉरिडॉर असुरक्षित! रेल्वे अपघात वाढले, ५ वर्षांपूर्वीचा अहवाल धूळखात
चंद्रपूर|पंकज मोहरीरजंगल परिसरातूनच टाकण्यात आलेले रेल्वेरूळ ओलांडताना वन्यजीवांचे अपघात होऊन जीव जातो. दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला. या वाढत्या अपघातांवर उपायोजना करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी अहवाल तयार…