Devendra Fadnavis: आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे नेते, गैरसमज नसावा; पवारांनी संताप व्यक्त करताच फडणवीसांकडून सविस्तर उत्तर
मुंबई: चाकण एमआयडीसीतील कंपन्यांचे वाहतूक कोंडीमुळे होणारे स्थलांतर आणि राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली…
Sharad Pawar: चाकणमधील २० कंपन्यांच्या स्थलांतरावरून शरद पवारांचा संताप; सरकारला कोणत्या सूचना केल्या?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘महाराष्ट्र कायमच उद्योगस्नेही राज्य राहिले आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद होणे आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Chakan MIDC: वाहतूक कोंडीमुळे चाकणमधील २० कंपन्या दुसरीकडे जाणार; सरकारवर गंभीर आरोप, २ हजार कामगारांचे भविष्य पणाला!
चिंतामणी पत्की, पुणे: पुणे शहरासह आसपासच्या भागात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीला कंटाळून चाकणमधील वीस कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. चाकण…