लेकीच्या भेटीला आलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याचा बेस्ट बस अपघातात अंत, पुण्याला जाताना काळाचा घाला, संतप्त जावयाचा सवाल
Mumbai BEST Bus Accident Farmer Death : मराठवाड्यातील धाराशिवचे ६५ वर्षीय शेतकरी भास्कर रावसाहेब कागदे यांचा मुंबईतील बेस्ट बसच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ते मुंबईत आपल्या एका मुलीला भेटण्यासाठी आले…