Mumbai Water Cut: मुंबईत 44 तास पाणी कपात, मेट्रोच्या कामांमुळे पुरवठा बंद; भांडूप, विक्रोळी… कुठे होणार परिणाम?
Mumbai News: माघी गणपतीच्या काळातच मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट येणार आहे. तब्बल 44 तास पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. कधी आणि कुठे होणार परिणाम हे जाणून घ्या (फोटो– महाराष्ट्र…